पोस्ट्स

सायबर संकट!

इमेज
                                                        सायबर संकट!        काळ बदलतो तसे लढण्याचे प्रकारही बदलत जातात. फार पुर्वी मानव दगडी हत्याराचा वापर करी, त्यानंतर धातुची शस्त्रे तयार झाली. युद्धे व लढायांत तलवारसारख्या शस्त्रांचा प्रामुख्याने वापर होऊ लागला. कालांतराने दारुगोळा व बंदूकीसारखे शस्त्रास्त्रे उदयास आली. एकंदरीत काय तर काळानुरुप लढाया व शस्त्रास्त्रे रुप बदलत आहे. म्हणुनच काय ते आज सायबर युद्धाचा किंवा सायबर शस्त्राचा धोका मानवाच्या डोक्यावर आ वासुन उभा आहे. यास कोण, कधी, कुठे, कसा बळी पडेल सांगता येत नाही.      'पाकिस्तानची संकेतस्थळं हॅक झाली' किंवा 'अमेरिकेची संकेतस्थळं हॅक झाली' अश्या बातम्या सर्वश्रुत आहेच. कधी कधी काही संकेतस्थळांवर 'व्हायरस हल्ला' झाल्याच्याही बातम्या येतात. त्यातच मोबाईल हॅकींगचे प्रकार जास्त. फेसबुक, ट्विटरसारख्या सोशलमिडिया साईट्सही आजकाल हॅक...

दीडशाणा चौथा स्तंभ!

इमेज
                             दीडशाणा चौथा स्तंभ!                                                                                                                                                                                                             ©कल्पेश गजानन जोशी देशात दर दोन-चार महिन्याआड कुठे ना कुठे निवडणुका या असतातच. याचा अर्थ सगळ्याच गोष्टी काही सत्तेसाठी होत नसतात. मुळात घडलेल्या घटनेचा आणि न...

'आॅपरेशन स्मिअर' आणि 'निद्रिस्त भारत'

इमेज
'आॅपरेशन स्मिअर' आणि 'निद्रिस्त भारत'     देशातली आजची एकंदरीत परिस्थिती पाहता ब्रिगेडीअर हेमंत महाजन (निवृत्त) यांचा एक सत्य भाकित वर्तविणारा लेख आठवतोय. गेल्या वर्षी डोकलाम प्रश्नी मा. महाजन सरांचा 'आॅपरेशन स्मिअर आणि भारत' हा लेख दैनिक पुढारीला वाचण्यात आला होता. त्यात त्यांनी स्वत:च्या सैनिकी पेशाला शोभेल असे एक गुढ सत्य मांडले होते. ते गुढ यासाठीच, की ते कुणालाच माहित नव्हते. माहित झाल्यावरही त्यावर कुणी सामान्य व्यक्ती चटकन विश्वास ठेवणार नाही. परंतु त्यांचे ते गुढ आज खरे वाटु लागले आहे. देशातील अस्थिर राजकिय सामाजिक परिस्थिती व वाढता असंतोष पाहता ब्रिगेडिअर महाजन यांनी वर्तवलेले भाकित स्पष्ट होऊ लागले आहे.     ' आॅपरेशन स्मिअर आणि भारत' या आपल्या लेखात ब्रिगेडिअर हेमंत महाजन मांडतात : "काळ बदलतोय तश्या युध्दनीती बदलत आहेत. शत्रुशी केवळ सीमेवर दोन हात न करता अन्य मार्गांनी कसे खिळखिळे करता येईल यासाठी नियोजनबद्ध डावपेच जगभरातील देश आखत अाहेत. पाकिस्तानही चीनच्या मदतीने भारताला जागतिक स्तरावर बदनाम करण्याचे कारस्थान रचत आहे. ...

अॅट्रोसिटीची साफसफाई!

इमेज
अॅट्रोसिटीची साफसफाई!      २० मार्चला सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रोसीटीज कायद्यासंबंधी काही महत्वपुर्ण मार्गदर्शक तत्वे जाहिर केली. सरकारी कर्मचा-यांविरुद्ध अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा- १९८९ (अॅट्रोसिटी) चा दुरुपयोग थांबवण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे जाहिर केली. यामुळे एखाद्या सरकारी कर्मचा-यावर या कायद्या अंतर्गत एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्यास तात्काळ अटक करता येणार नाही. अटकेपुर्वी सखोल तपास केला जाईल, संबंधित व्यक्तीच्या वरीष्ठ अधिका-याची लेखी परवानगी लागेल व जामिनही मिळु शकेल असा बदल करण्यात आलाय. सामान्य नागरीक असल्यास अटकेसाठी वरीष्ठ जिल्हा पोलीस अधिक्षकाची लेखी परवानगी लागेल. यात वावगे तसे काही नाही. या कायद्याचा गैरवापर वाढत होता व त्यास वेसण घालणे जरुरीचे होते. तेच मा. न्यायालयाने केले आहे. अॅट्रोसिटीज कायद्याचा वाढता दुरुपयोग पाहता मा. न्यायालयास तसा विचार करावा लागला ही तर सरकारसाठीही शरमेची बाब ठरावी. ज्या सुधारणा कायदेमंडळाने करावयास पाहिजे त्या न्यायालयास कराव्या लागत आहेत. जी बाब न्यायालयाच्या लक्षात येते ती सरका...

गुढीपाडवा, नववर्ष अख्या जगात हर्ष!

इमेज
*गुढीपाडवा केवळ महाराष्ट्रातच नाही, तर भारताबाहेरही साजरी होतो!* चैत्र महिन्याचा पहिला दिवस, नव्या वर्षाची सुरुवात, यालाच चैत्रपाडवा किंवा गुढीपाडवा असे म्हणतात. जेव्...

भारताच्या इतिहासातील स्त्रीयांचे स्थान!

इमेज
* भारताच्या इतिहासातील स्त्रीयांचे स्थान! *     विचारांची उदात्तता सिध्द करण्याच्या प्रयत्नात अनेकदा भारतिय संस्कृतीवर टिकेची झोड उठवली जाते. पण भारताच्या इतिहासात स...

छिंदम ते कोकाटे व्हाया संघ?

         छिंदम ते कोकाटे व्हाया संघ?      काही दिवसांपुर्वी छिंदम नावाच्या व्यक्तीने शिवरायांविषयी अपशब्द वापरुन त्यांचा अवमान केला. त्याचे निश्चितच क्रोधयुक्त दु:ख आ...