पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उंच उंच पुतळ्यांमागचं रहस्य??

उंच उंच पुतळ्यांमागचं रहस्य?? #तिरपी_टांग त्या दिवशी महाशय जरा नाराजीत दिसत होते. नीट बोलत नव्हते की हसत नव्हते. तसे मघाशीच फार आनंदात होते महाशय. कोर्टाने दिवाळीतील फटाक्...

नरभक्षक वाघ की वाघभक्षक नर?

इमेज
नरभक्षक वाघ की वाघभक्षक नर? #तिरपी_टांग दर आठ दहा दिवसांनी पेपरला वाघांविषयी बातमी ठरलेली आहे. अर्थात चारपायाच्या ओरीजनल वाघांची. कधी ते मानवी वस्तीत शिरतात, कधी शहरात प्...

मीटू व अपरिचीत

इमेज
मीटू व 'अपरिचीत '!! सैफली म्हणतो माझ्यासोबतही २५ वर्षापुर्वी अन्याय झाला होता. तो अन्याय लैंगिक स्वरुपाचा नव्हता. पण ते आठवल्यावर आजही तळपायाची आग मस्तकात जाते. काय आठवते ...

मीटू: नुसतेच आरोप की अजुन काही?

इमेज
मीटू: नुसतेच आरोप की अजुन काही?       काही दिवसापुर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ताने भारतातील हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर दहा वर्षापुर्वी लैंगिक दुर्वतन केल्याचे आरोप केले. यामुळे मिडियात एकच खळबळ उडाली. गेल्या महिनाभरात सोशलमिडियावरील मीटू चळवळीत अश्याप्रकारच्या आरोपाच्या फैरींची संख्या शंभरीपार गेली आहे. विंता नंदा यांनीही ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांच्यावर लैंगिक दुर्वर्तनाचे आरोप केले व सगळ्यांना पुन्हा एक धक्का बसला. ज्या ज्या कलाकारांवर आरोप होत आहेत त्यांचे भारतातील लोक फार मोठ्या संख्येने चाहते आहेत. त्यामुळे खरं खोटं काय ते समजायला मार्ग नाही. या अभियानामुळे अजुन किती जणांवर आरोप होणारेत व पुढे हे मीटू नावाचं वादळ काय थैमान घालणार, हे काहीच सांगता येत नाही.       मी टू अभियानाच्या माध्यमातून कधीकाळी झालेल्या अत्याचाराविरोधात आज अचानक आवाज उठवणे अनेकांना शंकास्पद वाटत आहे. ते स्वाभाविक आहे. पण त्यात तथ्य नाही. दहा वीस वर्षापुर्वी अत्याचार झाले तेव्हाच त्या व्यक्तीच्या विरोधात तक्रार का केली गेली नाही, अ...

कपडे, दर्शन व प्रदर्शन

इमेज
कपडे, दर्शन व प्रदर्शन आज केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपुर्ण देशातच आधुनिकतेचे पुरस्कर्ते आपल्या मार्गावरुन भरकटले असावे असे चित्र निर्माण झाले आहे. छद्मी पुरोगामीत्व, छद्मी विज्ञानवाद, छद्मी विवेकवाद व स्वत:ला बुद्धीवादी म्हणुवुन घेणा-या ढोंगी लोकांमुळे या सर्व संकल्पना जणु आपला मुळ प्रवाह सोडून भरकटत चालल्या आहे असे वाटत आहे. याला कारणीभूत असलेल्या नुकत्याच महिनाभरात चर्चेत आलेल्या शबरीमाला मंदिर निकाल, कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिराचे प्रकरण  यांसारख्या घटना जरी लक्षात घेतल्या तरी लक्षात येऊ शकेल. नैतिकता आणि सदसद विवेकबुद्धी नावाचा प्रकार मानवाला मिळालेली अमुलाग्र देणगी आहे. ज्याचा वापर त्या व्यक्तीवर अवलंबुन असतो. पण हल्ली नैतिकता आणि विवेक नावाच्या गोष्टींना काही किंमतच उरलेली दिसत नाही, असे या घटनांवरून वाटू लागले आहे. कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरात तोकडे कपडे परिधान करुन जाण्यास विरोध दर्शवणा-या पश्चिम महाराष्ट्र देवालय समितीच्या एका निर्णयावर सध्या वादंग निर्माण झाले आहे. भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी तर समितीला चोप देण्याची भाषा वापरली. इतरवेळी दुस-यांना न्याय, ...