मॅकोले जिवंत आहे... १८२८ साली विल्यम बेंटिकची भारताचा गव्हर्नर जनरल म्हणुन नियुक्ती झाली. त्याच्या कारकिर्दीतील महत्वाचे व भारताच्या भविष्यावर दूरगामी परिणाम करणारे ...
हिंदूत्ववादी आणि दहशतवादी ठराविक कालावधीनंतर हिंदूत्ववाद्यांना व विशेषत: सनातनच्या साधकांची भगव्या दहशतवादाखाली धरपकड का सुरु होत असावी? सरकारला किंवा पोलीस यंत्...
लिंबू सरबत आणि मनपा निवडणूक मतदान करण्यासाठी जळगांवकरांनी बराच वेळ घेतला असं ऐकलं. नाना प्रकारच्या चर्चांना उधाण आलं होतं. कोणास लक्ष्मी प्रसन्न झाली तर कोणास शेव...
जळगांवनगरीचा 'विवेकसिंह' एक होती जळगांव नगरी. तिथे प्रजासिंह नावाचा एक महान राजा राहत होता. पण त्या राजाची काम करण्याची मर्यादा संपुष्टात आली. राजा वयोवृद्ध झाला होत...
आम्ही 'शहाणे' बाकी 'वेडे' निवडणुका म्हंटल्या की मतदान आलं. आणि मतदान म्हंटलं की ते करण्यासाठी आग्रह करणारेही ओघाओघाने आलेच. निवडणुकपुर्व विविध पक्षाचे नेतेमंडळी ज्य...