पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठवाडा मुक्तीसंग्रामचा इतिहास विसरून चालणार नाही. आम्हाला ‘या’ गंभीर प्रश्नांचा विचार करावाच लागेल!*

इमेज
1. हजारो निरपराध लोकांची हत्या करविणारा धर्मांध जिहादी कासिम रझवी 1956 मध्ये तुरुंगातून सुटताच कोणाच्या मदतीने पाकिस्तानात पळून गेला? 2. ज्या निजामामुळे हैदराबाद संस्थान एक वर्ष उशिरा स्वतंत्र झाले, हजारो स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान झाले, निरपराध लोक मारल्या गेले व ज्याने स्वतंत्र इस्लामिक राष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले, त्या निजामाला पुन्हा राजप्रमुख का करण्यात आले ? 3. इत्तेहादुल मुसलमिन (MIM) या देशविरोधी धर्मांध संघटनेवर हैदराबाद संस्थान मुक्त झाल्यावर तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी तत्काळ बंदी घातली होती. या देशविघातक संघटनेची बंदी जवाहरलाल नेहरूंनी का काढली? 4. आजची ओवेसी प्रणित AIMIM संघटना ही त्याच कासिम रझवीच्या संघटनेची वारसा चालवते आहे. त्यांचे नेते कधीच मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारकाला अभिवादन करत नाही, मुक्तीसंग्राम दिनी झेंडावंदन करण्यासही उपस्थित राहत नाही. का? 5. ज्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वावर मुक्ती लढा यशस्वी झाला, संस्थानात काँग्रेसचे काम वाढले, त्या राष्ट्रभक्त स्वामीजींवर मुक्तीसंग्राम नंतर काँग्रेसने खोटे नाटे आरोप करून अन्...